६ जानेवारी १६७३ - शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून त्यांस पन्हाळगडच्या मोहिमेवर पाठवले. त्यांच्या सोबत अनाजी दत्तो होते.
अवघ्या ६० मावळ्यानिशी कोंडाजीने पन्हाळा सर केला. १३ वर्षांपासून अपुर्ण असलेले राजांचे स्वप्न पूर्ण झाले.
No comments:
Post a Comment