Tuesday 10 November 2009

११ नोव्हेंबर १६५९

११ नोव्हेंबर १८१८ - शनिवारवाडा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात. पेशवाईचा अंत.

११ नोव्हेंबर १६७९ - मराठ्यान्नी 'खांदेरी'येथील इंग्रजांविरुद्धचे युद्ध जिंकले. 'डोव्ह' नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी-विदेशी सैनिक कैदी म्हणुन ताब्यात. या युद्धामुळे इंग्रजांना मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य पटले आणि २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.

2 comments:

  1. रोहन शनिवार वाड्याच्या घटनेचं वर्ष चुकलंय असं वाटतंय. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली ना?

    ReplyDelete
  2. गौरी... चुकून तारीख चुकीची टाकली... :) दुरुस्त केली आहे... :)

    ReplyDelete