Friday 4 September 2009

४ सप्टेम्बर १६५६

४ सप्टेम्बर १६५६ - मे १६५६ मध्ये रायरी ताब्यात घेतल्यावर शिवरायांनी 'रायरी'चे 'रायगड' असे नामकारण केले.

रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

No comments:

Post a Comment